जीवनामध्ये आपण आपले ध्येय ठाम ठेवले पाहिजे. आपले ध्येय जर ठाम असेल तर आपल्याला जीवनात कशाचीही अडचण येणार नाही. आपण जीवन जगत असताना स्वत:बरोबर आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. जीवनामध्ये आपण नेहमी स्वत:च्या प्रगतीबरोबर राष्ट्राची प्रगती कशी होईल याचा विचार केला पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी राष्ट्र प्रगती हेच आपले ध्येय असायला हवे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा-
#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Nation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा